विशेष पोस्ट

गोरगरीबांवर उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राला देखील धर्मादाय रुग्णालये किंमत देई नाही, राज्यात चाललंय तरी काय?; आमदार मा.लक्ष्मण जगताप,यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केला संताप

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२३.९.२०२१.

पिंपरी, दि. २२ (पिंपरी चिंचवड ) – गंभीर आजार झालेल् पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील धर्मादाय रुग्णालये अक्षरशः फाट्यावर मारत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही रुग्णालये मुख्यंत्र्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याने आमदार लक्ष्मण जगताप, यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,यांना पत्र पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे. जर मुख्यमंत्र्यांच्याच पत्राला किंमत उरली नसेल, तर ही राज्यासाठी अतिशय लांच्छनास्पद बाब असल्याचे आमदार जगताप,यांनी पत्रात म्हटले आहे. अहो, मुख्यमंत्री महोदय राज्यातला कोणताही रुग्ण पैसे नाहीत म्हणून उपचाराविना आपला जिव सोडू नये यासाठी जरा गंभीर, व्हा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दाखल होणाऱ्या अर्जावर गांभीर्याने विचार करा तसेच राज्यातील धर्मादाय रुग्णालयांनी काय बाजार मांडलाय याकडेही जरा लक्ष द्या, अशी मागणी आमदार जगताप, यांनी केली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button