मराठी

पुणे* *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील* *बोपखेल ते दापोडी जाणार हक्काच्या रस्ता साठी झालेल्या आंदोलकावरील गुन्हे माफ करण्यात बाबत*

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१३.९.२०२१.
आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील साहेब यांना विनंती – भाग्यदेव घुले,
पुणे जिल्हा
बोपखेल गावच्या हक्कांच्या रस्ता सुरक्षा च्या कारणास्तव ९ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला होता, त्या मुळे बोपखेल च्या ग्रामस्थांनी रस्ता मिळवण्यासाठी आंदोलन उभे केले होते, त्या मुळे आंदोलन चिघळले गेले. व त्यात अनेक नागरिकांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते .
बोपखेल च्या रस्तासाठी आम्ही नागरिक व प्रतिनिधी शरद पवार, साहेबांनची दिल्ली येथे जनपथ-६-येथे ही भेट घेतली होती साहेबांनी त्या वेळी दिवंगत स्वरंक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, साहेबांनला फोन ही केला होता.
असे भाग्यदेव घुले,ह्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील साहेब यांना विनंती पुर्व निवेदनात म्हटले आहे .
गाव आपल आहे सरकार ही आपलं आहे आपल्या गावांतील नागरिकांना वरील गुन्हे कमी झाले तर नक्की च त्यांचा नोकरी व व्यवसाय करत असताना व
चारित्र्य पडताळणी मदत होईल आशी विनंती करण्यात आली…

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button