विशेष पोस्ट

पुणे. लोणावळा सर्व सामान्यांसाठी तात्काळ सुरू करा .. खासदार श्रीरंग बारणे,याची रेल्वे मंत्री पीयूष गोयल,यांच्या कडे मागणी

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, १०-२-२०२१.
पुणे. लोणावळा दरम्यान असलेली लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी तात्काळ पुर्ण क्षमतेने सुरू करावी अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, यांनी केंद्र सरकारकडे केली आहे याबाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल, याची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार श्रीरंग बारणे, यांनी निवेदन दिले आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात बारणे,यांनी म्हटले आहे की कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व रेल्वे सेवा बंद केली होती राजधानी एक्सप्रेस रेल्वे माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे बंद. केल्या होत्या सध्या देशभरात काही विशेष रेल्वे सुरू आहेत, मुंबईत सरकारी कर्मचा-यांना कार्यालयात जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे.
मावळ,लोकसभा मतदारसंघात लोणावळा, ते पुणे, लोकल रेल्वे सेवा केली आहे,पण फेऱ्या होत कमी आहेत, दिवसभरात केवळ चारच फेऱ्या होत आहेत मावळ भागातुन अनेक सरकारी कर्मचारी पुणे,मुंबईत नोकरीसाठी जातात लोकांच्या फेऱ्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे,त्यामुळे लोणावळा, ते पुणे, दरम्यान धावणाऱ्या लोकल रेल्वे सेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात जेणेकरून सरकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहोचतील जनतेची कामे आणि देशाची सेवा करतील या भागातील अनेक नागरिक पुणे, मुंबईत खासगी नोकरीसाठी जातात पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये जाण्यासाठी पीएमपीएमल बसमध्ये मोठी गर्दी असते सुरक्षित अंतराचे पालन होत नाही,त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी सर्व सामान्य नागरिकांकरिता देखील रेल्वे तुन प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती खासदार श्रीरंग बारणे, यांनी केली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button