विशेष पोस्ट

पिंपरी चिंचवड* *आंबेडकरनगर झोपडपट्टी मधील प्रकल्प रद्द करावा :बाबा कांबळे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,८-६-२०२१. १९७२ पासून नेहरूनगरमधील डॉक्टर आंबेडकरनगर या झोपडपट्टीमध्ये तब्बल १३७ कुटुंब या भागात राहत असून २०१३ पासून येथील लोकांची फसवणूक चालू आहे.त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेतल्या फसवणूक करून हा पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र यात गोरगरीबाची फसवणूक असल्याने पुनर्वसन प्रकल्प रद्द करावा अशी मागणी कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, यांनी केली.

आंबेडकर नगर समतीचे अध्यक्ष उमेश बनसोडे, अर्जुन गायकवाड, संमुख आईगोळे, बसवराज आईगोळे, परशुराम आइगोळे, संतोष पुजारी, इब्राहीम शेख, सिद्धू पुजारी सैपान शेख, सुधीर सोनवणे, बादशहा शेख, राजेश आइगोळे, आदी उपस्थित होते. ‘सदर प्रकल्प रद्द व्हावा यासाठी आयुक्त आणि एसआरऐ चे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

संबंधित बिल्डरच्यावतीने बेकायदेशीरपणे ट्रांजेक्शन कॅम्प मध्ये हालवण्यासाठी आणि घर खाली करून घेण्यासाठी येथील रहिवाशांना जबरदस्ती करून बाळाचा धाक दाखवून दादागिरी करून त्यांना त्या ठिकणाहून हलवले जात आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button