विशेष पोस्ट

सरकारी कामात अडथळा आणला तरी हि प्रशासन झोपेत

ब्रिजेश बडगुजर कार्यकारी संपादक
(पुणे देहूरोड) दिनांक 30 एप्रिल रोजी सरकारी कामात अडथळा आणला म्हणुन देहूरोड पोलिस स्टेशनला कन्टोमेन्ट बोर्ड च्या वतीने तक्रार करण्यात आली,पण आज एक महीना होऊन देखील कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही, कन्टोमेन्ट प्रशासन राजकीय दबावात काम करण्याची चर्चा आता रंगू लागली आहे ..
कन्टोमेन्ट बोर्ड.(देहूरोड) हद्दीत सरकारी जागेवर बांधकाम सुरू असताना कन्टोमेन्ट चे इंजिनिअर व सोबत काही आधिकारी बांधकाम करू नका असे सांगायला गेले असता त्याना शिवीगाळ करून कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अर्ज करून सुधा कार्यवाही होत नाही.
गेल्या महिन्या 19 एप्रिल रोजी कन्टोमेन्ट च्या हॉस्पिटल मधे एक तरुण सागर राजू कटारे (वय 22) मरण पावला होता, प्रशासनाच्या हलगर्जीपणा मूळ तरुण मयत झाला हा राग मनात धरून त्याच्या नातेवाईकांनीं हॉस्पिटल मधे जोरदार भांडण केले तर त्या नातेवाईकांच्या 25/26 लोकांवर IPC 353 कायदा अंतर्गत कार्यवाही करून त्यात 5 तरुण मुलांना येरवडा जेल ला पाठवण्यात आले.
गरीब जनते वर कोणताही वेळ न लावता कार्यवाही करणाऱ्या देहूरोड कन्टोमेन्ट ला राजकीय दबाव आला म्हणुन ह्या लोकांवर कार्यवाही करू वाटत नाही.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button